Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात: 

कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात:  पण अनेक समाजसेवी व भावनात्मक माणसं मुख्या प्राण्यांना जवळ करतायत तर काही आसरा देखील देतायत. नवी मुंबई : कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जण आता भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, कोरोना विषाणूचा फटका आता प्राण्यांनाही बसू लागला आहे. भारतामध्ये बेरेच कुत्री, मांजरी रस्त्यावर सोडून दिले आहेत आणि काहीतर जन्मता रस्त्यावरच राहत आहेत. आजची उद्योग नगरी वेब न्यूज़ ला माहिती मिळाली की नवी मुंबई बेलापुर शहरातील सेक्टर ८ मधील अशाच एका स्वयंसेवी जोडप्यांनी श्री. संदीप शर्मा व सौ. नीता शर्मा यांनी मुख्या प्राण्यांना दिला मदतीचा हात. तसेच या दोघांनी संगितले की, लॉकडाउन झाल्यापासून आणि त्याआधीही पासुनच "आम्ही अनेक भटक्या व सोडलेल्या कुत्र्यांची दररोज अन्न देत आहोत, यातले काही कुत्रे लोकांनी सोडून दिलेले पण असतिल." बेलापुर येथील व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तसेच बेलापुर सेक्टर - १,२, ८, या भागातील ७० कुत्र्यांना दररोज ते कुटुंब २० किलो चिकन वाफवून त्या मुख्या प्राण

कोरोना महासंकट : राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र :  

कोरोना महासंकट : राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र :  कोरोनामुळे राज्यातील ३ महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू आहेत. नवी मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. पण देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात टाळेबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं

कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम :  

कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम :  पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन लॉकडाऊन उठवण्याबाबत धोरण तयार करा. नवी मुंबई : देशातील कोरोनाबाधित हॉटस्पॉट असणाऱ्या भागात ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू राहील हे जवळपास निश्चित झाले आहे, तर ग्रीन झोनमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांत सोमवारी व्ही.सी. द्वारे झालेल्या बैठकीत अशी सहमती झाली आहे. बैठकीनंतर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, बहुतेक मुख्यमंत्री ३ मेनंतरही लॉकडाऊन ठेवण्याच्या बाजूने आहेत. मात्र, त्यासोबतच हळूहळू आर्थिक कारभार सुरू करण्याचीही मागणी झाली आहे. राज्या-राज्यांत रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक ३ मेनंतरही बंद ठेवण्यावर सर्व मुख्यमंत्र्यांत एकमत दिसले. सूत्रांनुसार ग्रीन झोनमधील लॉकडाऊन सवलतींची घोषणा ३ मेनंतरच होईल. राज्यांनी स्थितीनुसार लॉकडाऊनच्या सवलतीबाबत धोरण ठरवावेेे. अर्थव्यवस्था सुस्थितीत असून घाबरण्याची गरज नसल्याचे या वेळी पंतप्रधानांनी सांगितले. शाळा, माॅल बंद राहणार; ग्रीन झाेनमध्ये खासग

कोरोना महासंकट : पनवेलमधील कोरोना विषाणूचे २९ रूग्ण झाले बरे; पण काही क्षेत्रामध्ये कोरोनाच्या नवीन रूग्णांची भर : 

कोरोना महासंकट : पनवेलमधील कोरोना विषाणूचे २९ रूग्ण झाले बरे; पण काही क्षेत्रामध्ये कोरोनाच्या नवीन रूग्णांची भर : कळंबोली, नवीन पनवेल, उलवे येथे आढळले कोरोनाचे नवीन रूग्ण, तर आतापर्यंत पनवेलमधील २९ रूग्ण बरे देखील झाले. पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत २ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कळंबोली L.I.G. कॉलनी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह अढळली असून ही व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी या रूग्णाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय नविन पनवेल सेक्टर-६ येथील ५१ वर्षीय व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती आर्मी रिटायर्ड असून नवीन पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटल येथे गेल्यामुळे संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उलवे येथील सेक्टर-१० बी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून सदर महिला सायन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४ तर उर्वरित ग्रामीण भागातील ५ रूग्ण पुर्णपणे बरे

बॉलीवुड प्रसिध्द अभिनेते इरफान खान हे काळाच्या पडद्याआड : 

बॉलीवुड प्रसिध्द अभिनेते इरफान खान हे काळाच्या पडद्याआड : इरफान खान यांना न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला होता. त्यांनी यावर परदेशात उपचारही घेतले होते. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूझी झुंज देत हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "माझा प्रिय मित्र इरफा... तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म

कोरोना महासंकट : नवी मुंबईती ५० टक्के कोरोनाग्रस्त मुंबईच्या संपर्कामुळे ; लाखो नागरिक हे कामानिमित्त जातात मुंबई शहरात :  

कोरोना महासंकट : नवी मुंबईती ५० टक्के कोरोनाग्रस्त मुंबईच्या संपर्कामुळे ; लाखो नागरिक हे कामानिमित्त जातात मुंबई शहरात :  नवी मुंबई शहरातून लाखो नागरिक हे कामानिमित्त दररोज मुंबई शहरात जातात नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढ होत असून रविवापर्यंत रुग्णांची संख्या ही १३१ पर्यंत गेली आहे. यातील ५० टक्के म्हणजे ६६ करोना रुग्ण मुंबई शहरातील संसर्गामुळे बाधित झालेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून दररोज मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्यांमुळे नवी मुंबईतील रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबई शहरातून लाखो नागरिक हे कामानिमित्त दररोज मुंबई शहरात येत जात असतात. त्यांचे राहण्याचे ठिकाण हे नवी मुंबई पण कामाचे ठिकाण मात्र मुंबई आहे. सध्या करोनामुळे लॉकडाउन असले तरी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलीस असे अनेकजण मुंबईमध्ये कामानिमित्त जात आहेत. ते करोनाबाधितांच्या संपर्कात येत आहेत. ते आपल्या घरी आल्यानंतर कुटुंबालाही बाधा करीत आहेत. नवी मुंबई सीवूड्स सेक्टर ५० येथे एकत्र कुटुंबात १७ जण राहतात. या कुटुंबातील एक डॉक्टर भायखळा येथील रुग्णालयात का

करोना महासंकट : मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रूपयांची मदत; टिकटॉक कंपनीकडून. 

करोना महासंकट : मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रूपयांची मदत; टिकटॉक कंपनीकडून. नवी मुंबई (बातमी मुंबई) – टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्ध च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत टिकटॉक कंपनीने जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक कंपनीला मनापासून धन्यवाद दिले आहेत. टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून कोविड 19 विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोविड 19 संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. तसेच कोविड 19 युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत का

करोना महासंकट : कोरोनच्या प्रादुर्भावामुळे १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल; खा. सुप्रिया सुळे. 

करोना महासंकट : कोरोनच्या प्रादुर्भावामुळे १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल; खा. सुप्रिया सुळे. खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी साधला संवाद. यावेळी त्यांनी परीक्षा, लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसारख्या आशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केलं. नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आज लॉकडाऊन केले आहे. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. "लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवावा. येत्या १० मे पर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच

करोना महासंकट : तळोजा परीसरात फिरत्या वैद्यकीय सेवा ; ईशान्य फाऊंडेशनच्यातर्फे..!! 

करोना महासंकट : तळोजा परीसरात फिरत्या वैद्यकीय सेवा ; ईशान्य फाऊंडेशनच्यातर्फे..!! ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने तळोजा परीसरात फिरत्या दवाखाण्याची वैद्यकीय सेवा सुरू केले आहे. तळोजा : दीपक फर्टीलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाउंडेशनच्या मार्फत ऑक्टोबर २०१९ तळोजा परीसरात फिरता दवाखाना उपक्रम सुरू असून या माध्यमातून या भागातील सुमारे २२ गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत साधारणता ६२२८ रुग्णांची तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली आहेत. सध्या देशभरात लॉकडाउन असल्यामुळे रुग्णांना बाहेर उपचारासाठी जाणेही आता अवघड झाले असल्याने लहान मुले, वृद्ध तसेच महिला रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत या फिरत्या दवाखान्यांमार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधं दिली जात आहेत. या फिरत्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर, नर्स तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून यांच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना रोगाविषयी माहिती देऊन योग्य काळजी घेण्याचे आवाहन करून जनजागृती देखील करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी अधिक

कोरोना महासंकट : नवी मुंबई मधील सारसोले व नेरुळ गावातील दोन युवकांनी दिला मदतीचा हात :  

कोरोना महासंकट : नवी मुंबई मधील सारसोले व नेरुळ गावातील दोन युवकांनी दिला मदतीचा हात :    नवी मुंबई : आज देशात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. अशी परिस्थीती पाहता नवी मुंबई नेरुळ विभागा मधील बरीच कुटुंबे घरी कामाविना अडकून पडली आहेत. रोजगार नसल्याने या कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. हे सर्व लक्षात येताच नवी मुंबई नेरुळ येथील संदिप मेहेर (सारसोले गाव) व जय पाटील (नेरुळ गाव) यांच्याकडून मिळाला गरजू, हातावर पोट असलेले मजूर आणि कामगार यांना दिला मदतीचा हात. अनाथ आश्रमालाही मदत :  दररोज २ वेळचे जेवण व जीवनावश्यक वस्तूचे वाटप अनाथ आश्रम मधील लोकांनाही देत आहेत, तसेच या अशा परिस्थितीत उदरनिवार्हाचे साधन नसणार्या गरजू कुटुंबांना धान्य, किराणासह, जीवनावश्यक वस्तू व रोज २ वेळचे जेवन देखील देत आहेत. स्वताच्या स्वखर्चाने या तरुणांनी जेवण, किराणा माल व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. परंतु, काही ठिकाणी जिथे सरकारला पोहोचणे अशक्य झाले आहे, अशा ठिकाणी हे असे सेवाभावी देवदूत मदतीसाठी पुढे य

करोना महासंकट : येत्या २४ तासांत होणार जगाचा अंत.., नासाने सांगितलं काय आहे यमागील सत्य....!!! 

करोना महासंकट : येत्या २४ तासांत होणार जगाचा अंत.., नासाने सांगितलं काय आहे यमागील सत्य....!!! अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे . नवी मुंबई (बातमी नवी दिल्ली) : भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. कोरोनामुळे दिवसेंदिवत मृतांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. या सगळ्यात आणखी एक खगोलशास्त्रीय घटनेने लोक घाबरले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यात असा दावा केला जात आहे की, २९ एप्रिलपर्यंत जगाचा विनाश होणार आहे. या बातम्यांचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर सत्य समोर आले आहे. का केला जात आहे दावा???... अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. असंही सांगितलं जात आहे की, हा लघूग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराहूनही मोठा आहे. या उल्केचा वेग हा ३१,३१९ किलोमिटर

कोरोना महासंकट : डी. वाय. पाटील हॉस्पिटल मधील सर्व कामगार कामावर रुजू झाले; अखेर न्याय मिळाला : 

कोरोना महासंकट : डी. वाय. पाटील हॉस्पिटल मधील सर्व कामगार कामावर रुजू झाले; अखेर न्याय मिळाला : नवी मुंबई : नेरूळच्या डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेड या कंत्राट दाराचे कंत्राट असून त्यात सुमारे २२० कामगार काम करत आहेत. रुग्णालयातील कंत्राट दाराच्या मुजोरीपणाचा कळस म्हणजे ५० कामगारांना बेकायदेशीर कामावरून काढण्यात आले होते. सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे सदर कंत्राट दाराने सुमारे ५० कामगारांना दिनांक २३ एप्रिल २०२० पासून संघटना मोड़ित काढण्यासाठी काम न देता नोटिस फलकावर उद्दामपणे सूचना लावली की कामावर गैरहजर किंवा बेकायदेशीर संप केलेल्या कामगारांचे पगार कपात करुन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जातील असे शब्द वापरून कोविड -19 च्या या माहामारीच्या संकटात सापडलेल्या कामगारांची एकप्रकारे कुचेष्टा केली होती. सदर बाब कामगारांनी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या सहकार्याने ही बाब कामगार मंत्र

कोरोना महासंकट : नेरूळ मधील डी वाय पाटिल रुग्णालयातील पन्नास मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली :  

कोरोना महासंकट : नेरूळ मधील डी वाय पाटिल रुग्णालयातील पन्नास मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली :  नवी मुंबई डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेडच्या ५० कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले आहे, नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांचा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हाती घेतला लढा. नवी मुंबई (बातमी) : नवी मुंबईच्या नेरूळ येथील डी वाय पाटिल रुग्णालयातील एक्सीमिस प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट दाराच्या अंतर्गत काम करणारे जवळपास ५० मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कंपनीच्या मुजोरे पणाचा कळसच झाला आता, कोरोनाच्या पाश्वभुमीवर आज देशात भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आता यातच ५० कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले आहे. डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेड या कंत्राट दाराचे कंत्राट असून त्यात सुमारे २२० कामगार काम करतात.  सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे सदर कंत्राटदाराने सुमारे ५० कामगारांना दिनांक २३ मार्च २०२० पासून संघटना मोड़ित काढण्यासाठी काम न देता नोटिस

कोरोना महासंकट : नवी मुंबईत उपचारादरम्यान झाला मृत्यू ; करोनानं घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी..!! 

कोरोना महासंकट : नवी मुंबईत उपचारादरम्यान झाला मृत्यू ; करोनानं घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी..!! पोलिस दलातील कामोठे या विभागामध्ये राहणारे ५३ वर्षीय पोलीस कर्मचारी यांचा रविवारी करोना विषाणूमुळे मृत्यु झाला, तसेच मुंबई येथील वकोला पोलिस ठाण्यातील ५२ वर्षीय हेड कान्स्टेबलचा यांचा देखील शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला. नवी मुंबई : देश भरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याविरोधात समोर लढत असलेले डॉक्टर्स आणि पोलिसांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. राज्य पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांचा यापूर्वी करोनामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नवी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे या विभागामध्ये राहणारे ५३ वर्षीय पोलीस कर्मचारी दररोज मुंबई ते कामोठे असा एसटी प्रवास करुन आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या पोलीस कर्मचाऱ्यावर यापू

कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात: 

कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात: नवी मुंबई (बातमी मुंबई) : लॉकडाउनच्या काळात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कपिल वाधवान यांना प्रवासासाठी पत्र दिल्याच्या प्रकरणाचा अहवाल अखेर समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला असून, त्याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकारणावरून देशमुख यांनी टीकाही केली. कपिल वाधवान आणि त्यांना प्रवासासाठी शिफारस पत्र दिल्याच्या प्रकरणाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. “या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मंत्रालयात

कोरोना महासंकट : महाराष्ट्रातला खाकी वर्दीतल्या माणूस तुमच्या आमच्यासाठी लढत आहे ; पण स्वत: च्या कुटुंबावर दुखाचा डोंगर...!!! 

कोरोना महासंकट : महाराष्ट्रातला खाकी वर्दीतल्या माणूस तुमच्या आमच्यासाठी लढत आहे ; पण स्वत: च्या कुटुंबावर दुखाचा डोंगर...!!! रस्त्यावर तैनात असलेल्या खाकी वर्दीतला माणूस तुम्हाला आम्हाला वाचवू शकला. परंतु, स्वत: च्या कुटुंबातील सदस्याला वाचवण्यात अपयशी ठरला. नवी मुंबई : महाराष्ट्रासमोर कोरोना विषाणूचे संकट समोर आ... वासून उभे आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या भीषण परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दल जीवाची बाजी लावून आपले कर्तृत्व बजावत आहे. परंतु, नवी मुंबईतून महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बातमी समोर आली असून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी २ जण रुग्णालयात झुंज देत आहे. या बातमीने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रस्त्यावर तैनात असलेल्या खाक्या वर्दीतल्या माणूस तुम्हाला आम्हाला वाचवू शकला. परंतु, स्वत: च्या कुटुंबातील सदस्याला वाचवण्यात अपयशी ठरला आहे. नवी मुंबईत एका हेड कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण झाली होती. पण कोरोना नावाच्या या शत्रूने त्यांच्या घरातही देखील प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील घरातील

कोरोना महासंकट :  नवी मुंबईमधील ४ विभाग रेड झोनमध्ये : 

कोरोना महासंकट :  नवी मुंबईमधील ४ विभाग रेड झोनमध्ये : नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरात आतापर्यंत १०८ रुग्ण आढळले आहेत. आठपैकी ४ विभाग कार्यालय परिसर रेड झोनमध्ये असून सर्वाधिक २२ रुग्ण वाशीत आढळले आहेत. नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. फिलिपाइन्सवरून आलेल्या विदेशी नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याचे सहकारी व सानिध्यात आलेल्या नागरिकासही कोरोना झाला. एक महिना रुग्ण वाढीचा वेग कमी होता; परंतु गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. शनिवारी ५ नवीन रुग्ण आढळले असून कोपरखैरणेत २, वाशी, तुर्भे व घणसोलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोपरखैरणेमध्ये २०, बेलापूरमध्ये १८ व नेरुळमध्ये १६ रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीमध्ये १२, तुर्भेत ९, घणसोलीत ८ व दिघ्यात ३ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने २४ ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. नवी मुंबईमधील वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट बनली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणार