Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:

कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार: श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे. नवी मुंबई (बातमी-देहूगाव) : यंदाच्या २०२० च्या आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार आहेत, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरपूरला येतात. संतांच्या

कोरोना महासंकट: गूगल पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर नाही; गूगल पे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदाता (टीपीएपी) आहे आणि ते कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही :

कोरोना महासंकट: गूगल पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर नाही; गूगल पे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदाता (टीपीएपी) आहे आणि ते कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही : आरबीआय ते दिल्ली हायकोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिल्ली हायकोर्टाला सांगितले आहे की गूगल पे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदाता (टीपीएपी) आहे आणि ते कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही. नवी मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिल्ली हायकोर्टाला सांगितले आहे की गूगल पे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदाता (टीपीएपी) आहे आणि कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही. त्यामुळे त्यांचे कामकाज २००७ च्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्याचे उल्लंघन करत नाही, असे आरबीआयने सरन्यायाधीश डी एन पटेल आणि न्यायाधीश प्रितीक जालान यांच्या खंडपीठाला सांगितले आहे. आरबीआयने कोर्टाला असेही सांगितले आहे की गूगल पे कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही, त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) प्रकाशित केलेल्या अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटरच्या यादीमध्ये ते स्थान सापडत नाही. आर्थिक अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांनी केलेल्या याचिकेत आरबीआयच्या सबमिशनला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी अस

कोरोना महासंकट : राज्य सरकारचा मोठा निर्णय; सिडको गृहलाभार्थीना पैसे भरण्यास मिळणार मुदत :

कोरोना महासंकट : राज्य सरकारचा मोठा निर्णय; सिडको गृहलाभार्थीना पैसे भरण्यास मिळणार मुदत : नवी मुंबई(बातमी-दिपा वाघमारे)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सिडकोमार्फत दिल्या जाणार्‍या परवडणार्‍या घरांच्या हफ्त्याबद्दल सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना घराचे पैसे भरण्यासाठी आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याचा लाभ तब्बल 15 हजार सिडको गृहलाभार्थ्यांना मिळणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी निघालेल्या सिडकोच्या सोडतीत 15हजार लाभार्थ्यांना सिडको मार्फत घरं लागली होती. या सर्व लाभार्थ्यांना 30 जून ही घरांचे हफ्ते भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता मिशन बिगिन जरी सुरु झालं तरीही कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वकाही पूर्णपणे सूरु झालेलं नाही. त्यात सिडको गृहलाभार्थ्यांना पैशाची जमवाजमव करण्यासाठी घराबाहेर पडता आलेलं नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला. आता गृहलार्थ्यांना आपल्या घरांचे हफ्ते भरण्यासा

कोरोना महासंकट : नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार अशोक जालनावाला यांचे वृध्दपकाळाने निधन :

कोरोना महासंकट : नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार अशोक जालनावाला यांचे वृध्दपकाळाने निधन : नवी मुंबई - येथील जेष्ठ पत्रकार व बेलापूर गावचे रहिवाशी अशोक जालनावाला यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. अशोक जालनावालांचे शिक्षण नवी मुंबईत झाले ते सर्वांशी प्रेमानी राहत तसेच ते नवीन पत्रकारांना मार्गदर्शन करीत असत. नवी मुंबईत पहिली पत्रकार संघटना बनवून सिडकोकडून पत्रकारांना हक्‍कचा पत्रकारकक्ष मिळविण्याचा त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यावेळी आम्ही ही त्यांना सहकार्य करत होतो.  तर नवी मुंबई महपालिका पत्रकार संघ बनविण्यासाठी अनिल थत्‍ते (जेष्ठ पत्रकार) सोबत काही मिटींग केल्या होत्या. पत्रकार अशोक जालनावाला यांनी सकाळ, लोकसत्‍ता सह महाराष्ट्र टाईम्स सारख्या दैनिकांत उत्‍तम रित्या पत्रकारीता करुन नाव लैकीक वाढवला त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. तर सिडको सह नवी मुंबईही महानगर पालिका भ्रष्टाचारावरही ते लिहीत होते. आजची उद्योग नगरी (वेब न्यूज़ व वृतपत्र) परिवारा कडुन: भावपूर्ण श्रद्धांजली    महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या,

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन २२७ रूग्णांची नोंद; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन २२७ रूग्णांची नोंद; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २०४३८ इतका असून २९ जून रोजी कोरोना विषाणूचे नवीन २२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज १०२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज २ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत २०४३८ लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १२८०८ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले असून १२१०२ जणांचे तपासणीचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.  २९ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील १४, बेलापूरमधील २९, कोपरखैरणेमधील ३८, नेरुळमधील २८, वाशीतील ३१, घणसोलीमधील ३१, ऐरोलीमधील ४१, दिघ्यातील १५ असे एकूण २२७ नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.  आत्तापर्यंत नवी मुंबईत ३६३२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण नवीन १३१ रूग्ण; तर ४ जणांचा मृत्यू व ६१ जणांना घरी सोडण्यात आले: 

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण नवीन १३१ रूग्ण; तर ४ जणांचा मृत्यू व ६१ जणांना घरी सोडण्यात आले:  पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २९ जून रोजी कोरोनाचे एकूण १३१ नवीन रुग्ण आढळले असून दुर्दैवी बाब ४ जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. यामध्ये पनवेलमधील ६० वर्षीय महिला, नवीन पनवेलमधील ५७ वर्षीय पुरुष, कामोठ्यातील ६१ वर्षीय महिला आणि कळंबोलीतील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान,पनवेल, नवीन पनवेल आणि कामोठ्यातील मयत रूग्णाबाबतची माहिती महानगरपालिकेला आज मिळाल्याने नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ६१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या नवीन रूग्ण : पनवेल येथील ३३, खारघरमधील ३३, कामोठ्यातील २३, कळंबोलीतील १९, खांदा कॉलनीतील ८, नवीन पनवेलमधील ७, तुर्भे गावातील ३, रोहिंजण येथील २, तसेच पेणधर, तळोजा, पेठाली (तळोजा फेज-१) येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २०१४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १२४८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ७

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ५० नवे रूग्ण; तर ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ५० नवे रूग्ण; तर ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले: पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २९ जून रोजी कोरोनाचे नवीन ५० रूग्णांची नोंद झाली असून ७ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ७, बारापाडा येथील ६, दिघाटी येथील ५, करंजाडे येथील ५, सुकापूर येथील ५, नेरे येथील ४, विचुंबे येथील ३, कोलवाडी येथील ३, बामण डोंगरी येथील २, उसर्ली खुर्द येथील २ तसेच तुराडे, आदई, साई, पेठ गाव, विहीघर, शिरढोण, देवद, तरघर येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ६३८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या २९१ ऐक्टिव केसेस आहेत. उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ७ रूग्ण : उलवे, सेक्टर- ७ येथील ३८ वर्षीय आणि २० वर्षीय महिलांसह २५ वर्षीय आणि २६ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच उलवे, सेक्टर- २३, सुयश पार्क सोसायटीतील ३ व

कोरोना महासंकट : सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या वाढदिवसा निमित्त साफ-सफाई कामगारांना अत्यावश्यक वस्तुंचा व कोविड योध्दा सन्मानपत्र देवून सन्मानीत केले: 

कोरोना महासंकट : सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या वाढदिवसा निमित्त साफ-सफाई कामगारांना अत्यावश्यक वस्तुंचा व कोविड योध्दा सन्मानपत्र देवून सन्मानीत केले:  सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ परमेश्वर यांचा अनोखा उपक्रम. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन प्रभाग क्रमांक १० मधील गरजुंना रेशन कीट्स, मास्क, सेनिटायझर व कोविड १९ योद्धा प्रमाणपत्राचे वाटप. नवी मुंबई (बातमी-एरोली)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. यात अनेक मजूर अजूनही शहरात अडकून पडलेले आहेत, हातावर पोट आसणाऱ्यांवर ही आर्थिक आणि भुकमारीची परिस्थिती आली आहे, तर काहीजण रस्त्यावरच उन्हापावसात आपले जीवन व्यतीत करीत आहेत व त्यात त्यांची प्रचंड प्रमाणात उपासमार होऊ लागली आहे. ही सर्व समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई येथील ऐरोली मध्ये प्रबुद्ध युवा ग्रुप नवीमुंबई व माझी आई प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमानो सामजिक कार्यकते श्री. सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाउन चालू झाल्या पासुन गरजूंना अन्न धान्यांचे वाटप करण्यातयेत आहे. त्यांचे हे कार्य या संकट काळात नित्यनियमाने सुरुच आहे.  सुधीर भाऊ परमेश

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही :

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही : नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २८ जून रोजी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, ३० जूनला लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोना विषाणूंची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. जर तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असेही ते म्हणाले. काही जिल्ह्यांमधून समोरुन लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळेस म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द मी वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले आहेत. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरु केलंय पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मा

कोरोना महासंकट : भारताने लडाखमध्ये T-90 भीष्म टँक तैनात; चीनला उत्तर देण्यास तयार: 

कोरोना महासंकट : भारताने लडाखमध्ये T-90 भीष्म टँक तैनात; चीनला उत्तर देण्यास तयार:  चीनने सीमेजवळ काही टँक आणल्याची माहिती मिळाली आहे. चीनकडे T-95 टँक आहे. जो भारतातील T-90 टँकच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे चीनच्या या टँकला भीष्म उत्तर भारत देऊ शकतो.  नवी मुंबई : गलवान संघर्षानंतर भारताने लडाखमध्ये सर्वात शक्तीशाली मानला जाणारा टँक T-90 भीष्म टँक तैनात केला आहे. भीष्म हा जगातील सर्वात अचूक मारा करणारा टँक मानला जातो. लडाखमध्ये T-90 टँकची तैनाती भारत कशा प्रकारे चीनला उत्तर देण्यासाठी तयार आहे हे दाखवतो. T-90 च्या पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने जबरदस्त तयारी करणयात आली आहे.  भारत देशात चीनसोबत सुरु असलेला तणाव वाढला आहे. आता चीनवर विश्वास ठेवणं देशाला घातक ठरु शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने सीमेजवळ काही टँक आणल्याची माहिती आहे. चीनकडे T-95 टँक आहे. जो T-90 टँकच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे चीनच्या या टँकला भीष्म उत्तर देऊ शकतो. त्यामुळे भारताने हा टँक तेथे तैनात केला आहे. T-90 चे वैशिष्ट्य :  - भारताचा प्रमुख युद्ध टँक - जैविक आणि रासायनिक हत्यारांचा सामना  - हे टँक रशियाने बनवले होते.

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १९७ रूग्णांची नोंद; ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १९७ रूग्णांची नोंद; ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १९८१४ इतका असून २८ जून रोजी कोरोना विषाणूचे नवीन १९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज १२५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत १९८१४ लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १२४८५ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले असून ११२९ जणांचे तपासणीचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.  २८ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील १७, बेलापूरमधील १९, कोपरखैरणेमधील ३५, नेरुळमधील ३६, वाशीतील १६, घणसोलीमधील ३६, ऐरोलीमधील ३३, दिघ्यातील ०५ असे एकूण १९७ नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.  आत्तापर्यंत नवी मुंबईत ३५३० व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घर

कोरोना महासंकट : भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जातीय हिंसाचारा विरुध्द सांकेतीक आंदोलन :

कोरोना महासंकट : भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जातीय हिंसाचारा विरुध्द सांकेतीक आंदोलन : नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन परिस्तिथिती असतानाही महाराष्ट्रात काही गावगुंड बौद्ध, अादिवासी, दलित यांच्यावर सतत अत्याचार करीत आहेत, हत्याकांड घडवत आहेत. औरंगाबाद, बीड, नागपूर, पुणे, परभणी, जळगाव, नंदूरबार, हिंगोली गावात प्रकरण घडले. नागपूरचा अरविंद बनसोड तर पुणे पिंपरी येथील विराज जगताप यांचे नियोजनपुर्वक हत्याकांड घडवले गेले परंतु याबाबत अनेक निवेदने देऊनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे हे लक्ष देत नाहीत किंवा पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत नाहीत.  यामुळे दि.२७ जून रोजी भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल मिडीयावर सरकारच्या निषेधार्थ काळे कपडे परिधान करून, हाताला-डोक्याला काळी रिबन बांधून राज्यभरातील भिमसैनिकांनी सरकारचा जाहीर निषेध करीत सांकेतिक आंदोलन केले आहे.  या आंदोलनात भिमआर्मी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा न

कोरोना महासंकट: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ९६ नवे रूग्ण; तर दोघांचा मृत्यू, ३४ जणांना घरी सोडण्यात आले:

कोरोना महासंकट: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ९६ नवे रूग्ण; तर दोघांचा मृत्यू, ३४ जणांना घरी सोडण्यात आले:  पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २८ जून रोजी एकूण कोरोनाचे ९६ रुग्ण आढळले असून दुर्दैवी बाब म्हणजे २ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये कामोठ्यातील ६२ वर्षीय आणि खांदा कॉलनीतील ८३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच, कामोठ्यातील मयत रूग्णाबाबतची माहिती पालिकेला आज मिळाल्याने त्याची नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पालिका क्षेत्रात ३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  आज आढळलेल्या नवीन रूग्ण : पनवेल येथील २६, खारघरमधील १६, नवीन पनवेलमधील ७, कळंबोलीतील ११, कामोठ्यातील १५, खांदा कॉलनीतील ५ तसेच नावडे येथील ३, तोंडरे गावातील ३, तळोजा फेज-२ येथील ३, पेणधर येथील २, रोहिंजण येथील २, तसेच खिडूकपाडा, वळवली, पडघे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १८८३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११८७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ३२ नवे रूग्ण; तर ४ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे: 

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ३२ नवे रूग्ण; तर ४ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे:  पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २८ जून रोजी कोरोनाच्या नवीन ३२ रूग्णांची नोंद झाली असून ४ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ५, पळस्पे येथील ३, करंजाडे येथील ३, पडघे (कोळवाडी) येथील २, आकुर्ली येथील २, पारगाव येथील २, कोन येथील २, तसेच आदई, कोप्रोली, सुकापुर, वावंजे, मोरबे, तूराडे, शेलघर, सावळे, कोपर, विचुंबे, केळवणे, कानपोली, मानघर येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५८८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३२४ जणांना घरी सोडण्यात आले आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या २४८ ऐक्टिव केसेस आहेत. उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ५ नवे रूग्ण : उलवे, बी ७०२ क्वालिटी एक्सटेसा हौसिंग सोसायटीतील ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वाशी येथे पीएफ ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्रा

कोरोना महासंक्ट : पुर्ण नवी मुंबईत ७ दिवसाचा कडक लॉकडाऊन; ७०७१२ घरांचे आरोग्य तपासणी मोहीम :

कोरोना महासंक्ट : पुर्ण नवी मुंबईत ७ दिवसाचा कडक लॉकडाऊन; ७०७१२ घरांचे आरोग्य तपासणी मोहीम : नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा ६००१ झाला असून आतापर्यंत २०१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणा-या १० ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील ७०७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुर्ण परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही कामाचे ठिकान बंद ठेवण्यात येणार आहेत.  नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा ६००१ झाला असून आतापर्यंत २०१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा आढावा घेतला आहे. तसेच बैठकीला खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये शहरात ३४ कंटेनमेंट झोन आहेत. हे झोन रूग्ण सापडलेल्या घर किंवा इमारतीमधील मजल्यापुरते मर्यादित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय देखिल या

कोरोना महासंकट : कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भीती, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संख्या वाढेल:

कोरोना महासंकट : कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भीती, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संख्या वाढेल: पुणे : महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. पुर्ण दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात इतके रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि त्यामध्येच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रोगाबाबत एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढेल, आता अशी भीती राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. रुग्णसंख्या वाडण्याची चिंता नाही, पण मृत्यूदर वाढू नये, ही आमची प्राथमिकता असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत.  मुंबईतली रूग्णांची संख्या कमी होईल, परंतु आता मुंबई-पुण्यातून राज्यातल्या इतर भागात गेलेल्या काही संशयीत रुग्णांमुळे त्या त्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.  पुर्ण एका दिवसात कोरोना विषाणूचे सर्वाधिक नवीन रूग्ण ५,०२४ वाढले आहेत. तसेच १७५ जणांच्या मृत्यूची नोंद देखिल झाली आहे, त्यापैकी ९१ मृत्यू हे मागच्य

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ८८ नवे रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू, २७ जणांना घरी सोडण्यात आले: 

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ८८ नवे रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू, २७ जणांना घरी सोडण्यात आले:    पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात  २७ जून रोजी एकूण ८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दुर्दैवी बाब म्हणजे ३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये नवीन पनवेलमधील २ तसेच कामोठ्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान नवीन पनवेलमधील एका मयत रूग्णाबाबतची माहिती महापालिकेला आज मिळाल्याने नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील २७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  आज आढळलेल्या नवीन रूग्ण : पनवेल येथील २६, खारघरमधील १६, नवीन पनवेल येथील १५, कळंबोलीतील १३, कामोठ्यातील १३, खांदा कॉलनीतील ४ तसेच तळोजा एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १७८७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११५३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ७० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या ५६४ ऐक्टिव केसेस चालू आहेत.           महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ३१ रूग्ण; तर १७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ३१ रूग्ण; तर १७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले: पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २७ जून रोजी कोरोनाचे ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून १७ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सुकापूर येथील ५, उलवे येथील ४, कंरजाडे येथील ३, देवद येथील ३, वहाळ येथील ३, आदई येथील २, डेरिवली येथील २, नेरे येथील २ तसेच कोळखे, कुडावे (पळस्पे), विचुंबे, पालीदेवद, कोलवाडी, तरघर, वावंजे येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५५६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या २२० ऐक्टिव केसेस चालू आहेत. सुकापूर मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण : सुकापूर, मराठी शाळेजवळील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० वर्षीय मुलीसह १४ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यांना स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आह

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १५० रूग्णांची नोंद; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन १५० रूग्णांची नोंद; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १९४१० इतका असून २७ जून रोजी कोरोना विषाणूचे नवीन १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज १११ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत १९४१० लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १२३३४ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले असून १०७३ जणांचे तपासणीचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.  २७ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील ०७, बेलापूरमधील १४, कोपरखैरणेमधील २६, नेरुळमधील ३०, वाशीतील ०७, घणसोलीमधील २९, ऐरोलीमधील ३२, दिघ्यातील ०५ असे एकूण १५० नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.  आत्तापर्यंत नवी मुंबईत ३४०५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घर

कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल :

कोरोना महासंकट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पुण्यात महत्वाची घोषना; राज्यात यापुढे लॉकडाऊन नसुन यापुढे विषय अनलॉकचा असेल : नवी मुंबई (बातमी-पुणे प्रतिनिधि) - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २६ जून रोजी पुण्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली. आणि ती म्हणजे, आता यापुढे राज्यात लॉकडाऊन नसणार आहे. तसेच आता केंद्र असो वा राज्य आता विषय लॉकडाऊनचा नाही तर अनलॉकचा असेल. राज्यात आता अनलॉक २-३ असेल, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. राज्य भरात कोरोना विषाणूबाधित रुग्ण वाढत आहेत सध्या याची चिंता नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी ही दिवसागणित वाढतच आहे, याबाबत आहे, असेही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. विरोधकांच्या टीकेत कोणतेही तथ्य नाही. कोरोना विषाणूमुळं झालेला एकही मृत्यू लपवला नसल्याचंही यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरु असंही ते यावेळेस म्हणाले. तसेच महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये कोविड-१९ चाचण्या कमी झाल्या यात देखील तथ्य नसल्यांचंही ते म्हणाले आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या या मुंबई, पुण्यात घेण्या

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन २२४ रूग्णांची नोंद; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!!

कोरोना महासंकट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन २२४ रूग्णांची नोंद; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १९००३ इतका असून २६ जून रोजी कोरोना विषाणूचे नवीन २२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज १०६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ५ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत १९००३ लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १२१९२ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले असून ९५८ जणांचे तपासणीचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.  २६ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील १२, बेलापूरमधील २८, कोपरखैरणेमधील ३०, नेरुळमधील ३८, वाशीतील १९, घणसोलीमधील २७, ऐरोलीमधील ५४, दिघ्यातील १६ असे एकूण २२४ नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.  आत्तापर्यंत नवी मुंबईत ३२९४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घरी

कोरोना महासंकट : कोरोनाच्या काळात पनवेल येथील नेरे गावात हजारोंच्या गर्दीत पार पडला हळदी समारंभ; असले समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घातले पहिजे : 

कोरोना महासंकट : कोरोनाच्या काळात पनवेल येथील नेरे गावात हजारोंच्या गर्दीत पार पडला हळदी समारंभ; असले समारंभ, लग्न आयोजित करण्यावर निर्बंध घातले पहिजे :  पनवेलमध्ये मे/जून मध्ये होणारे विवाह यंदा लॉकडाउन आणि कोरोनाच्या महामारी मुळे होवू शकले नाही. त्यामूळे बरेचलोक नाईलाजास्तव हा समारंभ साजरा करता आला नाही. या हळदीच्या समारंभामध्ये नवरदेवाच्या भावाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे समोर झाले आहे. आता या वादग्रस्त हळदी समारंभामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पनवेल(बातमी-उमेश खांदेकर) - राज्यात आज सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु आहे सरकारच्या संगितलेल्या नियमानुसार या काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावेत पण असे असतना पनवेल तालुक्यातील नेरे गावात हजारो लोकांच्या उपस्थिती पार पडलेला हा हळदी समारंभ आता वादात सापडला आहे. या समारंभामधील नवरदेवाचा भाऊ हा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आता उघड झाले आहे. या वादग्रस्त हळदी समारंभामुळे तालुका पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता या लॉकडाऊनच्या काळात या अश्या गर्दी होत असणाऱ

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन २९ रूग्ण; २ जणांचा मृत्यू, ११ जणांना घरी सोडण्यात आले: 

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन २९ रूग्ण; २ जणांचा मृत्यू, ११ जणांना घरी सोडण्यात आले:  पनवेल : पनवेल ग्रामीण भागात २६ जून रोजी कोरोनाचे नवीन २९ रूग्णांची नोंद झाली असून ११ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे नेरे येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा २३ जून रोजी तसेच विचुंबे येथील ६२ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आज नोंद झालेल्या रूग्णांमध्ये नेरे येथील ९, विचुंबे येथील ५, आदई येथील ४, उलवे येथील ४, कोन, आजिवली, वाकडी, कंरजाडे, बारापाडा, केळवणे, उसर्ली येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५२५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या २०६ ऐक्टिव केसेस चालू आहेत. नेरे मध्ये कोरोनाचे नवीन ९ रूग्ण : नेरे, ब्राह्मण आळी, माथेरान रोड येथील ६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ४२ वर्षीय, ११ वर्षीय, २८ वर्षीय, ३० वर्षीय, ३५ वर्षीय, ३१ वर्षीय व्यक्तिंचा समा