Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

जाॅब अपडेट : IDBI Bank Job Alert : 134 जागांसाठी विविध मेगाभरती ; अर्ज असा करा:

जाॅब अपडेट : IDBI Bank Job Alert : 134 जागांसाठी विविध मेगाभरती ; अर्ज असा करा: नोकरी ऑनलाईन :- इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . IDBI Bank Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे . अधिकृत वेबसाईट - www.idbibank.i पदाचा सविस्तर तपशील : पद संख्या- 134 जागा पदाचे नाव DGM ( Grade D ) - 11 AGM ( Grade C ) - 52 Manager ( Grade B ) - 62 Assistant Manager ( Grade A ) - 9 पात्रता - मूळ जाहिरात बघावी. IDBI Bank Recruitment 2021 वयाची अट -40 वर्षापेक्षा जास्त नसावे . नोकरीचे ठिकाण- Across India शुल्क - SC / ST / PWD - 150 रुपये , For all others - 700 रुपये अर्ज पद्धती- ऑनलाईन IDBI Bank Recruitment 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख -7 जानेवारी 2021 मूळ जाहिरात - PDF  ऑनलाईन अर्ज करा - click here अधिकृत वेबसाईट - www.idbibank.in महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच

जाॅब अपडेट : "Coal India Ltd Recruitment 2021" च्या अंतर्गत 358 जागांसाठी उमेदवारांना सुवर्णसंधी:

जाॅब अपडेट : "Coal India Ltd Recruitment 2021" च्या अंतर्गत 358 जागांसाठी उमेदवारांना सुवर्णसंधी: नोकरी ऑनलाईन :- कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . Coal India Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे . अधिकृत वेबसाईट – www.coalindia.in पदाचा सविस्तर तपशील - पदाचे नाव - अधिकारी व वरिष्ठ अधिकारी पद संख्या - 358 जागा Coal India Recruitment 2021 पात्रता 3ert - MatricLrlation + SCC वरिष्ठ अधिकारी - Degree in Mining or equivalent नोकरीचे ठिकाण - Across India अर्ज पद्धती - ऑफलाईन Coal India Recruitment 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2021 मूळ जाहिरात - PDF अधिकृत वेबसाईट - www.coalindia.in अर्ज पाठविण्याचा पत्ता - सहाय्यक मुख्यालय / खासदार आणि एलआर विभाग , सीआयएल महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

जाॅब अपडेट : नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; बी.एस्सी पदवीधारक उमेदवारांसाठी भरती सुरु :

जाॅब अपडेट : नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; बी.एस्सी पदवीधारक उमेदवारांसाठी भरती सुरु : नोकरी ऑनलाईन :- बी . एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदल गोदीत नोकरीची संधी आहे . वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत . जाहिरातीनुसार , उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे .  ● पदाचे नाव- वैज्ञानिक सहाय्यक ● पात्रता भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान ( ओशनोलॉजी ) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी ( बीएस्सी ) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात . ● अनुभव उमेदवारांना धातू विश्लेषण , धातू तंत्रज्ञान किंवा यांत्रिक कंपने ( व्हायब्रेशन ) , त्याच्याशी संबंधित विश्लेषण तसेच तंत्रज्ञान किंवा वंगण रसायनशास्त्र अशा प्रकारच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे . ● वयोमर्यादा- कमाल ३० वर्षे ● भरती प्रक्रिया उमेदवाराची आधी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल . सामान्य इंग्रजी , अंकात्मक क्षमता व सामान्य बुद्धिमता यासाठी प्रत्येकी दहा गुण , विज्ञान व तंत्रज्ञानासाठी २० गुण तसेच संबंधित क्षेत्रावर आधारित ५० ग

जाॅब अपडेट : भारतीय पोस्ट विभागात 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी ; 4269 जागांसाठी मेगाभरती:

जाॅब अपडेट : भारतीय पोस्ट विभागात 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी ; 4269 जागांसाठी मेगाभरती: नोकरी ऑनलाईन :- भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक अंतर्गत कर्नाटक पोस्टल सर्कल आणि गुजरात पोस्टल सर्कलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट ; https://www.indiapost.gov. in / पदाचा सविस्तर तपशील - पदाचे नाव -GDS पदसंख्या गुजरात पोस्टल सर्कल – 1826 जागा कर्नाटक पोस्टल सर्कल - 2443 जागा पात्रता- दहावी उत्तीर्ण वयाची अट - वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे  शुल्क - खुला वर्ग - 100 रुपये, राखीव वर्ग - शुल्क नाही. निवड प्रक्रिया - टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तर गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जानेवारी 2021 अर्ज करा : click here अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in / महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी स

जाॅब अपडेट : मालेगाव महानगरपालिकेत 1006 जागांसाठी मेगाभरती..परीक्षा नाही; 7 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी :

जाॅब अपडेट : मालेगाव महानगरपालिकेत 1006 जागांसाठी मेगाभरती..परीक्षा नाही; 7 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी : नोकरी ऑनलाईन :-   मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . काही पदांना 4 थी पास तर काही पदांना 7 वी पास अशी अट आहे .  पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .  मुलाखतीची तारीख 5 , 6 , 7 , 8 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 25 & 27 जानेवारी 2021 ( पदांनुसार ) आहे. अधिकृत वेबसाईट - http://www.malegaoncorporation.org/singlelr orgid = 40  पदाचा सविस्तर तपशील :- > नोकरी ठिकाण- मालेगाव > निवड प्रक्रिया - मुलाखत Malegaon Mahanagarpalika Bharti 2021 > मुलाखतीची तारीख - 5,6,7,8 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार ) > मूळ जाहिरात - PDF अधिकृत वेबसाईट http://www.malegaoncorporation.org/singleli orgid = 40 मुलाखतीचा पत्ता -पदानुसार दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात बघा) महत्त्वाची टीप : सर्वांनी

न्यूज अपडेट : ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करा अशी मार्गदर्शक सुचना जारी:

न्यूज अपडेट : ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करा अशी मार्गदर्शक सुचना जारी: नवी मुंबई (मुंबई/ रूपाली वाघमारे ) :- मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नक्की काय आहेत मार्गदर्शक सूचना ...?  ● कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि . १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे .  ● ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी , बागेत , रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग ( सामाजिक अंतर ) राहील तसेच मास्

न्यूज अपडेट : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्षाला इशारा; कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही:

न्यूज अपडेट : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्षाला इशारा; कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही: नवी मुंबई (मुंबई-प्रतिनीधी/अशोक वाघमारे) :- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील जी प्रमुख लोकं आहेत . ही लोकं जेव्हा राजकीय दबावाला बळी पडत नाही तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात.याला वैफल्य म्हणतात. ही भाजपची हतबलता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे , असे आपण म्हणतो , तर समोर येऊन लढा. घरातली मुले आणि महिलांवर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी जर कुणी करत असेल तर , शिवसेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल. कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही , असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे . शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील आपली चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली . संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयने ( ईडी ) नोटीस बजावली आहे . त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार पर

न्यूज अपडेट : ब्रिटनहून परतलेल्या उल्हासनगर येथील १२ नागरिकांपैकी एका मुलीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह':

न्यूज अपडेट : ब्रिटनहून परतलेल्या उल्हासनगर येथील १२ नागरिकांपैकी एका मुलीचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह': नवी मुंबई (उल्हासनगर/प्रतिनिधी) :- उल्हासनगर येथे परतलेल्या १२ नागरिकांची यादी दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची चाचणी सुरू केली आहे. या १२ नागरिकांपैकी एक सात वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. ठाणे - कल्याण डोंबिवली पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेलादेखील ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांचा शोध घ्यावा लागत आहे. उल्हासनगर येथे परतलेल्या १२ नागरिकांची यादी दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची चाचणी सुरू केली आहे. या १२ नागरिकांपैकी एक सात वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्याĺ आरोग्य विभागाने दिली आहे. या बाधित मुलीची प्रकृती स्थिर असून ती कुटुंबासह ७ डिसेंबर रोजी उल्हासनगर येथे नातेवाईकांकडे आली होती. तिच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित मुलीला विलगीकरण

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण; विल्हेवाटीचे निर्देश:

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण; विल्हेवाटीचे निर्देश: ● सहकारी संस्था सहनिबंधकांचे नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण. ● कुजणारा किंवा ओला व न कुजणारा किंवा सुका आणि घरगुती धोकादायक असा कचरा वर्गीकृत करणे.  ● तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक असेल. नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- नवी मुंबई क्षेत्रामध्ये सिडको भूखंडावरील सर्व सहकारी गृहनिर्माण / प्रिमायसेस संस्थांच्या व्यवस्थापक समितीला सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई यांचे सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्या वतीने, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 चे सुधारीत कलम 154 (ब) (27) (1) नुसार, सुका, ओला व घरगुती धोकादायक कचरा स्वतंत्रपणे देणे त्याचप्रमाणे 50 किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्मिती होते अशा संस्थांनी संस्थेच्या आवारातच कम्पोस्ट करणे बंधनकारक असल्याचे निर्देश 22 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत. केंद्र शासनाकडील अधिसूचना क्र. एस.ओ.1357, 8 एप्रिल 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांतर्ग

न्यूज अपडेट : रिपाई डेमोक्रॅटिक; आंबेडकर घराण्याच्या कुठल्याही सदस्यांची बदनामी सहन केली जाणार नाही:

न्यूज अपडेट : रिपाई डेमोक्रॅटिक; आंबेडकर घराण्याच्या कुठल्याही सदस्यांची बदनामी सहन केली जाणार नाही: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :-  देशातील कोणत्याही महामानव व त्यांच्या घराण्याच्या कोणत्याही वंशजाबद्दल अपशब्द सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली. व्यक्ती स्वातंत्र्ये आहे म्हणजे लायकी नसतानाही कोणत्याही व्यक्तिमतवाबद्दल काहीही बोललेले ऐकून घेतले जाणार नाही.  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारत भाग्य विधाते असून त्यांचे वंशज ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांचे बद्दल कवडीमोलाच्या दुर्बुद्धी महिलेने एकेरी बोलून खालच्या पातळीवर सोसियल मीडियावर वक्तवे लिहिले आहे. या वृत्ती प्रवृत्तीचा आरपीआय डेमोक्रॅटिक पार्टी जाहीर निषेध व्यक्त करत असून यापुढे कुणीही कोणत्याही महापुरुषांच्या घराण्यातील व्यक्तिमतवाबद्दल अनुदगार काढू नये अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक अश्या प्रवृत्तींना ठेचून काढेल असा इशाराही डॉ माकणीकर यांनी दिला. ज्या दुर्बुद्धी असलेल्या मनुवादी औलादीची पिलावळ असलेल्या महिलेने ऍड बाळासाहेब आंबे

न्यूज अपडेट : सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी यांच्यासोबत विजय साळे यांची बैठक संपन्न झाली:

न्यूज अपडेट : सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी यांच्यासोबत विजय साळे यांची बैठक संपन्न झाली: नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- नवी मुंबई सिडको मुख्यालयात जाऊन मा. विजय साळे यांनी सिडको जनरल मॅनेजर व सिटी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन. नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, जुईनगर, उलवे, खांदेश्वर येथे बांधण्यात येणाऱ्या घरांन संदर्भात चर्चा करून नागरिकांना होणाऱ्या अडचणी व त्रास या बद्दलची देखील माहिती सिडको समोर त्यांनी यावेळी उपस्थित केली. सिडको समोर मांडण्यात आलेले मुद्दे: ●  लॉटरी लागलेली असतानाही काही कारणस्थ पेपर बाकी असलेल्या घरांचे प्रलंबित अर्ज निकालात काढणे. ● प्लॉटची ऑनलाईन बोली विक्री बंद करावी आणि ऑफलाईन करून अडिशनल मेबरचा ऍड (Additional Member Add) करता येणार नाही असा कॉज (cause) टाकावा तेव्हाच तो प्लॉट सर्व सामान्य नागरिकांना मिळू शकेल. ● सिडको कडून विक्रीविना पडलेले भूखंड साफसफाई करून घेणे. ● सिडको ने सोशल वेल्फेअर प्लॉट नवी मुंबई महानगरपालिका यांना लवकरात लवकर हस्तांतर करणे. ● नागरी निवारा केंद्राची काम करणाऱ्या व्यक्तीची क्षमता वाढवणे कारण लॉटरी लागलेल्या घरांच्

न्यूज अपडेट : कोव्हिड-१९ च्या अहवालानुसार नवीन ७ लक्षण:

न्यूज अपडेट : कोव्हिड-१९ च्या अहवालानुसार नवीन ७ लक्षण:  नवी मुंबई (बातमी/रूपाली वाघमारे) :- कोरोनाव्हायरसचा आता नवीन ताणतणाव सुरू झाल्यामुळे इंग्लंडने अराजक व अशांततेच्या स्थितीत प्रवेश केला आहे. लस येणार या बातमीने लोकांमध्ये खूप आशा निर्माण झाली असताना, उत्परिवर्ती विषाणूने त्या आशेला नक्कीच आव्हान दिले आहे आणि भय आणि चिंताची आणखी एक लाट निर्माण केली आहे. शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक नवीन प्रकाराचा स्त्रोत स्थापित करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करीत आहेत, तथापि अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही. त्यानुसार, राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) ने ठळक केलेल्या सामान्य लक्षणांव्यतिरिक्त,  इतर नवीन ७ लक्षणे ही उत्परिवर्तनाच्या ताणतणावाशी संबंधित आहेत. “VUI 202012/01” नावाच्या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारात “स्पाइक” प्रोटीनमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन समाविष्ट आहे जे लोकांमध्ये व्हायरस त्वरित आणि सुलभतेचे कारण बनू शकते.  याचा अर्थ असा आहे की इंग्लंडच्या दक्षिण-पूर्वेमध्ये ओळखल्या जाणार्‍या रूपात व्हायरसच्या आकारावर परिणाम करणारे १७ उत्परिवर्तन आहे, त्यामध्ये स्पाइक प्रोटीन आहे ज्यामुळे

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी येथे २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार; चालत्या ट्रेनमधून खाली फेकले:

न्यूज अपडेट : नवी मुंबईतील वाशी येथे २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार; चालत्या ट्रेनमधून खाली फेकले: ● नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना ● एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकून दिले.  ● नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत पडलेली. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली. एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं. नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी पहाटे ती गंभीर अवस्थेत पडलेली आढळली. २२ डिसेंबर मंगळवारी पहाटे ६:३० च्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाने, रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी पुलाजवळील ट्रॅकवर एक तरुणी आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर जीआरपीचे कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तरुणी डोक्याला गंभीर जखमा आणि शरीरावरही जखमा असलेल्या अवस्थेत आढळली. तरुणीला गंभीर जखमा आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तिला त्वरीत वाशीच्या एनएमसी (NMMC) रुग्णालयात दाखल करण

न्यूज अपडेट : महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे;डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे;डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- महामंडळ वाटपा वेळी महाविकास आघाडी सरकारला आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडायला नको, अन्यथा आगामी निवडणुकीत आघाडीची बिघाडी करायला वेळ लागणार नाही असा टोला डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना लगावला. विधानसभा व लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत युती करून निवडनुक लढवून मताधिक्याने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला निवडून आणण्यात आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाची म्हत्वापूर्ण भूमिका बजावली आहे. कुठल्याही अतिशर्थी ना ठेवता बिनशर्त आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी सरकारला मदत करून सत्तेत बसवले आहे. सत्तेतील घटक पक्ष या नात्याने सत्तेत भागीदारी असूनही कोणता अट्टाहास धरला नाही.  डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मागणीचा सूर येत असून महामंडळ वाटप करतांना आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडू नये.  आंबेडकरी जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळवत असलेले युवा नेते कनिष्क कांबळे व त्यांचा पक्ष भविष्यातील सत्तांतरणाच्या दिशेने वाटचाल करत असून नवी ताकत पक्षाला लाभत आहे. विधान परिष

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन :

न्यूज अपडेट : २५ डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन : लेख/माहीती :- २५ डिसेंबर १९२७ रोजी एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह परिषेदेत मनुस्मृतीचे जाहीर दहन केले .स्त्री शूद्रांच्या गुलामगिरीचे प्रतीक असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन हा तत्कालीन परिस्थितीत सनातनी धर्ममार्तंडाना फार मोठा धक्का होता. समाजातील एका फार मोठया वर्गावर हजारो वर्षांपासून अलिखित मालकी गाजविण्याचा लिखित परवाना असलेली मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे दहन केली होती. जेव्हा भारतीय राज्यघटना निर्मितीचे महान कार्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांवर सोपविण्याuत आले , तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित राज्यघटना निर्माण केली कदाचित उपेक्षित वर्गाला त्यांनी आजपर्यंत जे दुःख दैन्य - दास्य सहन केले आहे त्याची योग्य  ती परतफेड करण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गमवायची नव्हती.  एकवेळी माता रमाईना लिहिलेल्या एका पत्रात डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , मी स्त्री मुक्तीसाठी व स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्

न्यूज अपडेट : २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतात:

न्यूज अपडेट : २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतात: लेख/माहिती (बार्शी/अनिल देशपांडे) :- राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो, इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत ●  सुरक्षेचा हक्क ● माहितीचा हक्क ● निवड करण्याचा अधिकार ● म्हणणे मांडण्याचा हक्क ● तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क ● ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार ● ग्राहकांना मदत ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटव

न्यूज अपडेट : डेब्रिज माफियांना लगाम घाला महापालिका आयुक्तांना मागणी:

न्यूज अपडेट : डेब्रिज माफियांना लगाम घाला महापालिका आयुक्तांना मागणी: ● यंदाही डेब्रिज झाकण्यासाठी हिरव्या कापडी जाळीचा आधार ● डेब्रिज कापडी जाळी ने झाकण्याची नामी शक्कल महनगरपालिकेने लढवली ● डेब्रिज माफिया शहारत कुठेही डेब्रिज खाली करतात आणि शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे)  :- बुडत्याला काडीचा आधार आणि स्वच्छ सर्वेक्षणात महापालीकेला जाळीचा अश्रू अशी गत आता नवी मुंबई महानगरपालिकेची झाली आहे. कारण सध्या  नवी मुंबई  शहरात  स्वच्छ सर्वेक्षण चे वारे वाहू लागले आहेत आणि यामुळे शहर अधिक स्वच्छ दिसावे म्हणून पालिकेने जोर दिला असून जागो जागी स्वच्छता सुरू आहे. मात्र काही ठीकाणी मोकळ्या भूखंडावर डेब्रिज मुळे दिसणारी अस्वच्छता झाकण्यासाठी पालिकेने मागील वर्षी प्रमाणे यंदाही कापडी जाळीचा आधार घेतला आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या डेब्रिजच्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील वर्षी पार पडलेल्या  स्पर्धेत नवी मुंबई शहराला  देशात स्वच्छ शहर म्हणून तिसऱ्या क्रमांकाचे नामांकण मिळाले आहे. त्यामुळे यंदा या  स्पर्धेत

न्यूज अपडेट : फेब्रुवारीपर्यंत 10 वी,12 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाही - केंद्रीय शिक्षणमंत्री:

न्यूज अपडेट : फेब्रुवारीपर्यंत 10 वी,12 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाही - केंद्रीय शिक्षणमंत्री: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- दहावी बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा येत्या फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जाणार नसल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. पोखरीयाल यांनी देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे पोखरीयाल यांनी सांगितले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने पनवेल परिसरातील निराधारांना ब्लॅंकेटची ऊब.

न्यूज अपडेट : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने पनवेल परिसरातील निराधारांना ब्लॅंकेटची ऊब. नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे)  :- पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने मगंळवार दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता "सामाजिक उपक्रमांतर्गत" ज्यांची पांघरुण घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा गरजू नागरिकांना पनवेल बस स्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देण्यासाठी पांघरूण वाटप करण्यात आले.  पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम वेळोवेळी राबवले जातात मायेची ऊब उपक्रमाचे सर्व स्तरातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे. सदर उपक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष केवल महाडिक, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, सहखजिनदार अनिल कुरघोडे, सदस्य निलेश सोनावणे, अरविंद पोतदार, मयूर तांबडे, विवेक पाटील, मंदार दोंदे, ओमकार महाडिक, सुभाष वाघपंजे, शेखर भोपी, ऍड. मनोहर सचदेव, सुमेध वाघपंजे, प्रथमेश रेवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महत्त्वाची टीप : सर

न्यूज अपडेट : मुंबईतील Club वर छापा;सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल :

न्यूज अपडेट : मुंबईतील Club वर छापा; सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल : नवी मुंबई (मुंबई-प्रतिनिधी/अशोक वाघमारे) :- मुंबई  येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅगन फ्लाय या जे. डब्लू. हॉटेलजवळील क्लबवर मुंबई पोलिसांनी धाड टाकली.  या छाप्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे नाव आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान आदी सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईबाबत  मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी खुलासा केला आहे. ‘आज पहाटे तीनच्या सुमारास या क्बलवर छापा टाकण्यात आला आहे. कलम 188  आणि 33 W (मुंबई पोलीस कायदा) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. मात्र विहित वेळेच्या पलिकडे तो क्लब सुरु होता, म्हणून कारवाई केलेली आहे.’ असं ते म्हणाले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

न्यूज अपडेट : धक्कादायक बाब; नवी मुंबई, खारघर, पनवेलकर घेत आहेत प्रदूषित हवेत श्वास..!!

न्यूज अपडेट : धक्कादायक बाब; नवी मुंबई, खारघर, पनवेलकर घेत आहेत प्रदूषित हवेत श्वास..!! नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वातावरन फाउंडेशनने उघड केले की खारघर, पनवेल आणि तळोजा पट्ट्यातील रहिवाशी हे प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत. पर्यावरण गटाने केलेल्या महिन्याभराच्या हवामानाच्या अभ्यासानुसार पहाटेच्या वेळी प्रदूषण हे शिगेला पोहोचले आढळून आले.  यामुळे, मॉर्निंग वॉक करणारे आणि जॉगर्सना धोका निर्माण होतो आहे.  तथापि, रहिवासी दररोज सुमारे १७ तास प्रदूषित हवा श्वास घेत आहेत.  या भागातील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर पी एम २.५ (PH2.5) चे उच्च प्रमाण पहाटे ६ ते सकाळी ८ च्या दरम्यान पहाण्यात आले आसुन.  यापैकी बरीच धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे जटिल मिश्रण आहे आणि ते मानवी जीवनास घातक आहेत, ज्यामुळे ते कमी दृश्यमानता आणि धुके यासाठी जबाबदार आहेत.  ते लहान सूक्ष्म कण आहेत जे दिवस किंवा आठवडाभर हवेमध्ये राहू शकतात आणि फुफ्फुसांच्या वायुमार्गाच्या अरुंद भागावर आक्रमण करण्यासाठी आणि आरोग्यास आजार निर्माण करण्यास पुरेसे आहेत. दरम्यान, या पट्ट्यावरून

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; राज्यात पुढील १५ दिवस रात्री संचारबंदी..!!!

न्यूज अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; राज्यात पुढील १५ दिवस रात्री संचारबंदी..!!! ● ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने महाराष्ट्रात अधिक सतर्कता. ● आजपासून रात्री संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक असणार. नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत तो लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला.  तसेच, कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याव

न्यूज अपडेट : हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडी वाढणार,किमान तापमानात चांगलीच घट होणार..।।

न्यूज अपडेट : हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडी वाढणार,किमान तापमानात चांगलीच घट होणार..।। ● उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात पुढच्या आठवड्यापासून अनेक भागांत थंडी वाढणार आहे ● महाराष्ट्र गारठणार असा इशारा हवामान खात्याने दिला, यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणावली नाही. पण आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. नागपुरातही गारवा वाढल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, मागील आठवड्यात दूर गेलेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या २४ तासात तापमानात १.२ अंश सेल्सिअसनं कमी झालं आहे. अशात आता पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढेन असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला

न्यूज अपडेट : उद्धव ठाकरे यांनी जनतेला संवाद साधला; कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक:

न्यूज अपडेट : उद्धव ठाकरे यांनी जनतेला संवाद साधला; कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक:   ● उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी सोशल माध्यमातून संवाद साधला ● कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक  ● कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- कोरोना विषाणूवर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोविड-१९ सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून एकलत आणि अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण या रोगावर नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल

न्यूज अपडेट : दम असेल तर राजकीय आरक्षण बंद करुन दाखवा??? आम्हाला पक्षाचे एजंट नकोत:

न्यूज अपडेट : दम असेल तर राजकीय आरक्षण बंद करुन दाखवा??? आम्हाला पक्षाचे एजंट नकोत: ● राजकीय आरक्षण बंद करा आम्हाला पक्षाचे एजंट नकोत. डॉ. राजन माकणीकर ● प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक आरक्षण बंद करून गरिबांच्या शिक्षणावर गधा आणला ● नोकरीतील आरक्षण बंद करून लाभार्थ्यांना देशोधडीला पोहोचवले नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण बंद काय करता..दम असेल तर राजकीय आरक्षण बंद करा, आम्हाला या राजकीय आरक्षणाची गरज नाही असे मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले. डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक आरक्षण बंद करून गरिबांच्या शिक्षणावर गधा आणला आहे तर नोकरीतील आरक्षण बंद करून लाभार्थ्यांना देशोधडीला पोहोचवले आहे. मात्र  केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हिम्मत असेल तर राजकीय आरक्षण बंद करावे अश्या राजकीय पक्ष एजंटपासून समाजाला व लोकशाहीला धोका असल्याचे सांगितले. आरक्षणावर निवडुंन गेलेले आमदार खासदार हे SC ST OBC ची बाजू घेत नसून संविधान धोक्यात आले आहे, गोर गरीब, दिन दलित, शेतकरी,

न्यूज अपडेट : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदि शिल्पाताई रणदिवे यांची निवड :

न्यूज अपडेट : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदि शिल्पाताई रणदिवे यांची निवड : नवी मुंबई (प्रतिनिधि) : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी  शिल्पाताई रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, उपाध्यक्ष पदी नमिता ताई भालेराव, महासचिव पदी साक्षी शिवाजी लोटे, संघटक ॲड जानकी आंनध, सदस्य पदी सिमाताई कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिल्पाताई रणदिवे आणि सर्व सदस्यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस खुप शुभेच्छा. वंचित बहुजन चे गौतम चव्हाण यांनी शिल्पाताई रणदिवे यांची नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन केले, तसेच ताईना खुप मोठी जवाबदारी दिली आहे हे बघून खरच खुप आनंद झाला आहे ही जवाबदारी ताई व्यवस्थित रीत्या पार पाडतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : कला आणि सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सचिव पदी सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे यांची निवड:

न्यूज अपडेट : कला आणि सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सचिव पदी सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे यांची निवड: ● राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे यांची निवड नवी मुंबई (मुंबई: प्रतिनिधी/अशोक वाघमारे) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सचिव पदी अभिनेत्री मेघा घाडगे यांची निवड करण्यात आली. तसेच गायक प्रविण कदम यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी आणि मंगेश मोरे यांची पुणे विभागात निवड करण्यात आली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माननीय खा. शरदचंद्रजी पवार, आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे  अध्

जॉब अपडेट : गुप्तचर विभागांतर्गत (IB) 2000 जागांसाठी मेघा भरती 2021:

जॉब अपडेट : गुप्तचर विभागांतर्गत (IB) 2000 जागांसाठी मेघा भरती 2021: नोकरी ऑनलाईन :- गुप्तचर विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे . अधिकृत वेबसाईट - https://www.mha.gov.in / पदाचा सविस्तर तपशील : पदाचे नाव - Assistant Central Intelligence Officer Grade - || / Executive पदसंख्या- 2000 जागा पात्रता- Graduation or equivalent froma recognized university . वयाची अट - 18 ते 27 वर्ष नोकरीचे ठिकाण - Across India . IB Recruitment 2021 शुल्क - 100 रुपये ( sc / st - शुल्क नाही ) वेतन- 44,900 ते 1,42,400 रुपये अर्ज पद्धती - ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -9 जानेवारी 2021 मूळ जाहिरात - PDF ऑनलाईन अर्ज करा - click here अधिकृत वेबसाईट - https://www.mha.gov.in / महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

जॉब अपडेट :राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत (NIELIT) 49 जागांसाठी भरती:

जॉब अपडेट :राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत (NIELIT) 49 जागांसाठी भरती: नोकरी ऑनलाईन :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे . अधिकृत वेबसाईट - https://nielit.gov.in / पदाचा सविस्तर तपशील  : 1 ) Scientist B - 10 JIPIT पात्रता- M.Sc in Electronic / Computer Science / MCA / ME / M.Tech वयाची अट -30 वर्ष वेतन- 56,100 ते 1,77,500 रुपये 2 ) Scientific Assistant A : 39 Posts पात्रता- M.Sc in Electronic / Applied Electronic / Physics / Computer Science / IT / MCA / BE / B. Tech  वयाची अट -30 वर्ष वेतन- 35,400 ते 1,12,400 रुपये नोकरीचे ठिकाण- New Delhi . NIELIT Recruitment 2020 महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

जॉब अपडेट : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत (TISS) विविध पदांसाठी भरती:

जॉब अपडेट : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत (TISS) विविध पदांसाठी भरती: नोकरी ऑनलाईन :- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई - मेल) ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 31 डिसेंबर 2020, 10 जानेवारी 2021 ( पदांनुसार ) आहे. अधिकृत वेबसाईट - www.tiss.edu पदाचा सविस्तर तपशील : पदाचे नाव - कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी , सल्लागार पद संख्या -3+ जागा पात्रता - मूळ जाहिरात बघावी . वेतन -60,000 रुपये शुल्क -500 रुपये नोकरी ठिकाण - मुंबई अर्ज पद्धती - ऑनलाईन ( ई - मेल ) / ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 & 31 डिसेंबर 2020 , 10 जानेवारी 2021 ( पदांनुसार ) मूळ जाहिरात siiferia 5.1 - PDF जाहिरात क्र . 2 -PDF ई - मेल पत्ता सल्लागार ( अर्धवेळ ) : sukoon.tiss@gmail.com समुपदेशक , सक्षम प्रवाह - hr.sakshamp@gmail.com ऑनलाईन अर्ज करा - click here अधिकृत वेबसाईट - www.tiss.edu महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या,